शनिवार, २४ मे, २०१४

राजकारणात कोणीही कायमचा शत्रु नसतो


काल लालू यादव अणि नितीश कुमार यांनी बिहार मधे युती केली. बिहार मधल्या राजकारणातिल हे दोघे कट्टर शत्रु. तरीही नरेन्द्र मोदींच्या भाजप विरोधात ते एकत्र आले. लोकांना सांगण्यात (समजण्यात) आले की भाजप सारख्या जातीयवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत. परंतु त्यांनी मुख्यमंत्री केले ते एका SC माणसाला. ते यासाठी की SC लोकांनी त्यांना मते द्यावीत. आता तुम्हीच सांगा जातीयवादी कोण ? ह्या लोकांना हे कळत नाही की लोक आता हुशार झाले आहेत. पब्लिक सब जानती है । भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या ब्लॉग वर लिहलेय ते अगदी खरे आहे. ते म्हणतात ' बुद्धिवंत माद्ध्यमांइतके लोक बुद्धू नसतात'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा